तुला तुझी चुक कलावि.... एवढे तुझे नशीब नाही.....
प्रत्येक गोष्ट मी आजकाल
नशिबावर नेत नाही...
कारण माझे नशीब तुझ्यासारखे
वेळेवर कधी साथ देत नाही......
दोन अश्रु तेव्हा मी ओघळले असते
माझे प्रेम तुलाही कळले असते....
पण दानात मिळेल ते प्रेम कसले
म्हणुन माझे अश्रु माझ्या डोल्यातच सुकले......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा